पाणी बिल न भरल्यास नळ संयोजने खंडित होणार; ठाणे महापालिका आयुक्तांचा ईशारा.

 ठाणे :-: ठाणे महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत पाणी बिलाच्या देयकाची रक्कम भरणा न केल्यास १ एप्रिल पासुन मोठया प्रमाणावर नळ संयोजने खंडीत कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा  महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिला आहे.


    महानगरपालिकेच्यावतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे. मालमत्ता आणि पाणी कर वसुलीकरिता प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्ठे देण्यात आली आहेत.

  या आर्थिक वर्षातील पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी 31 मार्च 2021 अखेर न भरल्यास 1 एप्रिल नळ संयोजन खंडित करण्यात येणार असून नागरिकांनी वेळेत पाणी देयके भरून सहकार्य करण्याचे आवाहन देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image